केंद्र सरकारच्या कृषी कायद्यातील उणीवा दूर करणे गरजेचे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
विकास किंवा सुधारणांच्या आम्ही विरोधात नाही; पण, शेतकऱ्यांसंबंधातील यापूर्वीच्या विविध कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भातील अनुभवांची देवाणघेवाण होणे गरजेचे होते, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
Reviewed by square daily updates
on
October 06, 2020
Rating: 5
No comments: